Posts

सर्वांसाठी घर योजना

    सर्वांसाठी घर योजना          ( Mission Housing for All)   सुरुवात - 25 जून 2015        या योजनेंतर्गत प्रत्येक नागरी कुटुंबास घर घेण्यासाठी सक्षम केले जाते.   🔶नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार भारतात 2022 पर्यंत शहरी भागात सुमारे 3 कोटी 41 लाख घरांची कमतरता जाणवणार आहे.   🔶या योजनेचे उद्दिष्ट नागरी वस्तीत, नागरी गरिबांसाठी दोन कोटी घरांची निर्मिती सन 2022 पर्यंत व प्रत्येक घरासाठी 1 ते 2.5 लाख केंद्रीय सहाय्य केले जाणार आहे.   🔶ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे, अशांची गणना आता आर्थिक दुर्बल गटात होईल, तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाख रुपये आहे असे अल्प गटात मोडतील. अशा बदलांमुळे अनेक लोकांना घर घेता येईल. 🔵नागरी वस्तीसाठी तीन टप्प्यात राबवली जाईल - 🔶झोपडपट्टीतील रहिवाशांचे सी चांगल्या घरात पुनर्वसनअल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी परवडतील अशी घरे त्याकरता सुलभ कर्ज व अनुदान योजनाखाजगी क्षेत्राबरोबर सामान्यांना परवडणारी घरे निर्माण करणे झोपडपट्टी पुननिर्माण योजनेअंतर्गत प्रत्येक घरामागे केंद्र सरकार 1 लाख रुपये अनुदान देईल.   🔶ही योजना सुरूवातील

अपंग- अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्याहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना

अपंग- अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्याहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना उद्देश :-  समाजातील अपंगत्व असलेल्या व्यक्तीना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपले कौटोबिक जीवन व्यतीत करता यावे साठी अपंग व अपंगत्व नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्याहन दिल्यास निश्चिम पणे अपंग व्यक्तींशी अपंगत्व नसलेल्या व्यक्ती विवाह करण्यास प्रोत्याहित होतात. याकरीता राज्यात आंतरजातीय विवाहाच्या धरतीवर अपंग व अपंगव्यक्तीच्या विवाहास प्रोत्याहन देणे. सदर योजनेच्या अटी व शर्ती :- १. वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियप्रमाणे किमान ४०* अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिका-याने दिलेले प्रमाणपत्र असावे. २. अपंग वधू अथवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. ३. विवाहीत वधू व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. ४.विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. ५.विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे अर्

स्वयंरोजगारासाठी अपंग व्यक्तींना वित्तीय सहाय्य (बीजभांडवल)

स्वयंरोजगारासाठी अपंग व्यक्तींना वित्तीय सहाय्य (बीजभांडवल) उदिष्ट :-  अपंग व्यक्तिना लघू उद्योगासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन देणे.( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक- अपंग २००८/ प्र.क्र.२१२/सुधार-३/ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई दिनांक- २ जुलै,२०१० अन्वये) निकष :- १. सदर योजनेसाठी अर्जदाराचे वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. २. सदर योजनेसाठी शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षणाची अट नाही. ३. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिकृत रहिवाशी असला पाहिजे. ४. वार्षिक उत्पन्न रु.१.०० लाखापेक्षा कमी असावे. ५. जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील/त्रिसदसीय समितीचे वैद्यकीय प्रमाणपत्र ६.अपंग व्यक्ती हा बेरोजगार असावा. ७. ज्या व्यवसायासाठी प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्या व्यवसायाचे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र/दरपत्रक (कोटेशन)/ प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक. लाभाचे स्वरुप :-  रु.१.५० लाखापर्यतच्या व्यवसायाकरीता ८० * बॅकेमार्फत कर्ज व २० * अथवा कमाल मर्यादा ३०,०००/- सबसिडी स्वरुपात अर्थसहाय्य.

शालांत पूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

शालांत पूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती उदिष्ट :-  अपंग विद्यार्थ्याना शिक्षणासाठी प्रोत्याहित करणे निकष :-  १. इयत्ता १ ली ते १० वी पर्यतचे शिक्षण घेणारे अंध,अंशतः अंध, कर्णबधीर व अस्थिविकलांग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरुग्णमुक्त अपंग विद्यार्थ्यास देण्यात येईल. २. कर्णबधिर विद्यार्थीच्या बाबतीत पायरी वर्गातील विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ देण्यात येईल. ३. मतिमंद व मानसिक आजार असलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत इयत्तेचा निकष न लावता नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त मतिमंदाच्या विशेष शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्याना वयाची १८ वर्षे पुर्ण होईपर्यत या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल. ४.अर्जदार शासन अनुदानित वसतिगृहात अथवा अनुदानित निवासी शाळेतील निवासी विद्यार्थी नसावा. ५.अर्जदार हा सामान्य शाळेत अथवा अपंगांच्या विशेष शाळेत शिक्षण घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. ६. अर्जदार एकाच वर्गात एका वेळापेक्षा जास्त वेळ अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल. ७. अर्जा सोबत वार्षिक परीक्षेच्या निकालाची प्रत (गुणपत्रिकेची सत्यप्रत) जोडणे आवश्यक र

अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती

अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती अस्वच्छ व्यवसायात काम करणारे , अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबधीत सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवयात गुंतलेल्या व्यक्तिच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. १ ली ते २ रीच्या वसतिगृहात न राहणा-या विद्यार्थ्याना रु.११०/- दरमहा व तदर्थ अनुदान रु.७५०/- आणि इयत्ता ३ री ते १० वी वसतिगृहात न राहणा-या विद्यार्थ्यासाठी रु.७५०/- दरमहा व तदर्थ अनुदान रु.१,०००/- दिले जाते. उदिष्ट :-  अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणणे कामी सदर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेमध्ये केंद्र शासनाने सुधारणा केल असून त्याची अंमलबजावणी दिनांक ०१ एप्रिल, २००८ लागू करण्यात आलेली आहे. अटि व शर्ती :- १. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवयासाशी परंपरेने संबधीत सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तिच्या पाल्यांना अनुज्ञेय २.ही शिष्यवृत्ती सर्व जाती धर्माला लागू आहे. ३. ही योजना के

अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे

अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे उद्देश :-  अपंगाचे शारीरिक पुनर्वसन करणे. निकष :- १. अपंग व्यक्तीचे दरमहा उत्पन्न रु.२,०००/- पेक्षा कमी असावे. २. अपंग व्यक्तिचे किमान ४० वा त्यापेक्षा जास्त टक्कयांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे. ३.महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. ४. उपकरणाची / साधनाची आवश्यता असल्याचे तज्ञांचे शिफारस पत्र असावेत. लाभाचे स्वरुप :-  अस्थिव्यंग अपंग व्यक्तींना तीनचाकी सायकल, कृत्रिम अवयव, कुबडया, कॅलिपर्स इत्यादी साधने तसेच अंध व्यक्तींना चष्मे, काठया इयत्ता १० पुढील व्यक्तींना शिक्षणासाठी टेपरेकॉर्डर कर्णबंधीरांसाठी वैयक्तिक श्रवणयंत्र इत्यादी साधनासाठी रु.३,०००/- पर्यतचे अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देणे. संपर्क:-  महाराष्ट्र राज्य, अपंग वित्त व विकास महामंडळ,मुंबई जिल्हा कार्यालय- सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक -पुणे रोड,नाशिक.

महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना

महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना स्वरुप :-  राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना राज्य शासना मार्फत सन- १९५४-५५ पासून राबविण्यात येते. अटी व शर्ती :- १. साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे अशी व्यक्ती २. कला व वाड.मय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्ष इतक्या प्रदिर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे अशी व्यक्ती ३. ज्या स्त्री / पुरष कलाकाराचे वय ५० पेक्षा जास्त आहे अशी व्यक्ती ४. साहित्यिक व कलावंत यांच्य निधनानंतर त्यांच्या विधवा पत्नी / वधुर पती यांना त हयात मानधन मिळेल. ५. जे साहित्यिक व कलावंत अर्धांगवायू / क्षय /कर्करोग / कृष्ठरोग या रोगांनी आजारी असतील तसेच ज्यांना ४० % पेक्षा जास्त शारिरीक व्यंग असेल किवा अपघाताने ४० % पेक्षा जास्त अपंगत्व आले असेल व त्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय करु शकत नसतील असे साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथील करण्यात येईल. ६. वयाने वडील असणा-या व विधवा / परीतक्त्या वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात ये